माझी गावाकडील बहीन सरला

Story Info
माझी मावास बहीन सरलाने माझी केलेली मदत.
3.3k words
2.38
52
1
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

नमस्कार मित्रांनो!

आज मी ह्या कथेत तुम्हाला माझ्या सोबत घडलेल्या काही घटनांबद्दल माझा अनुभव येथे व्यक्त करीत आहे.

ह्या कथातील सर्व पात्रांचे वय हे अठरा व अठरा वर्षांपेक्षा जास्त आहे.

माझी मावस बहीन सरला आणि मी कसे संपर्कात आलो आणि कसे परिस्थिति ने आम्हाला एकत्र येण्यास हातबल केले, ह्या बद्द्द्दल मी हा अनुभव येथे लिहित आहे...

माझे नाव राज आहे. वय 26 वर्ष.

सन 2020 मध्ये मुंबईला मला टेलिकॉम क्षेत्रात नोकरी मिळाली.हे एक अभियांत्रिकी पद्धतीचे काम होते.. ह्यामध्ये मला 6 महिने पूर्ण झाले होते... मी खूप मन लाऊन काम करीत असे माझे सीनिअर ही माझं कौतुक करीत असत...कारण की फार कमी कालावधी मध्ये मी हे टेक्निकल काम शिकले होते. सर्व काही सुरळीत चाललं होत पण एके दिवशी ऑफिस मध्ये सभा आयोजित करण्यात आली माझ्या सीनिअर द्वारे नेहमी प्रमाणे आम्हाला कुतूहल होतेच की आज सभे मध्ये कोणत्या टॉपिक बद्दल चर्चा होत असेल... काय नवीन कामाची पद्धत किंवा...काय नवीन निर्णय घेतील आमचे सीनिअर आजच्या सभे मध्ये हाच विचार आम्ही करत होतो.

मी आणि माझे सहकर्मी सभेच्या रूमच्या दरवाजा कडेच लक्ष वेधून उभे होतो की कधी हा दरवाजा उघडेल.. आणि आम्हाला सुचना सांगितल्या जातील. जेमतम 15 मिनिटांच्या अंतरानंतर आमचे सीनिअर येरिया एक्झिक्युटिव्ह मीटिंग रूम च्या बाहेर पडले...आणि आम्हाला आमच्या सूचना आणि निर्णय समजावू लागले... त्यांना मुम्बई बाहेरील उपक्रमान मध्ये नवीन वर्कर्स ची गरज होती आणि तेही ट्रेंड व्यक्तींची त्यामध्ये त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीमध्ये माझे ही नावं होते. मला हा त्यांचा निर्णय फार काही आवडला नाही... त्यावर त्यांचे म्हणणे आशे होते की फक्त काही वर्षांसाठी तुमची ट्रान्स्फर मुंबईच्या बाहेरील शहरात करणार आहोत आम्ही, येकदा काय वर्क लोड कमी झाले आणि त्या लोकेशन चे वर्क कंट्रोल मध्ये आले, की तुम्ही पुन्हा तुमच्या नेहमीच्या ठिकाणी काम करू शकता... याउलट तुम्हाला नेहमी जी सेलेरी भेटत होती त्याच्या डब्बल पटिने आम्हाला तिथे नवीन शहरात भेटणार होती. कदाचित हे ऐकुन जरा मला दिलासा वाटला आणि मी विचार केला की फॅमिली सोबत न राहता जर मला वेगळे राहावे लागले तर हा माझ्या साठी नवीन अनुभव असेल...

मी ह्या बाबतीत सर्व काही घरी येऊन आई बाबांना सांगितले... त्यांना ही हा प्रस्ताव आवडला होता, कारण की नेहमी पेक्षा दुप्पट पगार भेटणार होता पण...शेवटी माझी काळजी ही त्यांना होती.. त्यांना ही विचार पडला, की हा नवीन शहरात कसा राहील अनोळखी व्यक्तीमध्ये हा कधी राहिला नव्हता. वडलांने विचारले की ''कोणते शहर आहे राज तू जिथे जाणार आहेस ते?..."

मी त्याना बोललो "ते मला सुद्धा नाहि माहीत, पप्पा. आम्ही उद्या सरांना विचारणार आहोत; मग मी तुम्हाला सांगतो."

दुसऱ्या दिवशी सरांनी मला सांगितले राज तुला दोन ऑप्शन आहेत... तु पुणे किंवा नाशिक ह्या दोन ठिकाणी काम करू शकतो...मी हे ऐकुन त्यांना बोललो "सर मी तुम्हाला घरी विचारून सांगतो कोणते शहर मला योग्य राहील ते". सरांनला सांगितल्या प्रमाणे घरी सर्वाशी डिस्कस केले, की मला कुठं काम करणे सोयीस्कर राहील त्यावर आईने सुचवले "की जर तू नाशिक निवडत असशील तर माझी बहीण म्हणजेच तुझी मावशी नाशिकला एका गावात राहते". आणि तिची लहान मुलगी सरला ही तिथेच जवळ पास राहत होती...म्हणजेच तुझी मावस बहीण".

आईने लगेच मवशिला तिला फोन करून विचारायचे ठरवले ह्यावर पप्पांना विचारायच्या अगोदरच पप्पाने होकार दिला.कारण त्यांना ही हा पर्याय योग्य वाटला त्या रात्री आम्ही लवकरच जेवण केले. कारण की आईला मावशिला फोन करायचा होता. जेवुन झाल्यानंतर मी नेहमी प्रमाने बाहेर फिरायला गेलो. मी नेहमी प्रमाणे स्टेशनचां फेरफटका मारत असताना विचार करत करत स्कायब्रिज वर येऊन एका लाईट च्या खाम्बाकडे जाउन थांबलो...मनता खूप प्रश्न येत होते की आई आणि मावशी चे बोलणं झाले असेल काय?.. आणि मावशी मला तिच्या घरी राहण्याची सोय करेल काय? ''जरी केली तर मला माझ्या आईवडलाणपासून दूर राहणे जमेल काय...??

थोडयाच वेळात

मी बाहेरून फिरून घरी आलो आणि आई ला विचारलं काय झाले आई??

"मावशी ला फोन केला होतास काय तू??

काय बोलन झाले काय दोघांचे आई?"

मी येवढे प्रश्न विचारात होतो आईला, पण आई मात्र शांत च होती मी आईला बोललो काय झाले आई, मावशी ने नकार दिला का? आई खाली मान करून मला फक्त मान हलवून हा नाही असे उत्तर देत होती त्यावर मी आईला म्हणालो "आई जे काही तुमचे बोलणं झालं ते मला स्पष्ट सांग मला कसला राग किंवा मला काही वाईट वाटणार नाही"...खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आई ने खरे काय कारण होते ते मला सांगितले.

आई म्हणाली ''बाळा! राज मी राखी ला फोन केला होता,राखी हे माझ्या मावशीचे नाव मी तिला सर्व परिस्थिती सांगितली तुझ्या नोकरी बद्दल व तुला तिथे राहण्याबाबत हे एकूण तिला तर खूप आनंद झाला च कारण की किती तरी वर्षा नंतर ती तुला बघणार होती अगदी तू 3-4 वर्षाचा होतास, तेव्हा तिने तुला तुझ्या लहानपनी पाहिले होते आणि तू आता एवढा मोठा झालास नोकरीला लागलास हे एकूण ती खुश झाली.पण".. "पण काय आई" मी आईला विचारले?त्यावर आईने सांगितले की "जास्त लोकांना माहीत नाही.. की तुझ्या मावशीचा पहिला नवरा तीच्या लग्नाच्या ७ वर्षांनंतरच मरण पावला...आणि तिला त्याच्या पासून दोन मुली आहेत मुलींचे लग्न ही तिने काम कष्ट करून स्वतःच्या हिंमतीवर केले. मुलींचे लग्न झाल्यावर ती पूर्णपणे एकटी झाली होती त्यामुळं तिला ही दुसरा एखादा आसरा नव्हता,त्यामुळे तिलाही काहीतरी करून आपले जीवन व्यापान करने गरजे चे होते त्यासाठी तिने एका गावाकडील बुआ ची सेवा करणे सुरू केले... त्याचे घर स्वच्छ करणे, त्याला जेवण करून देणे, त्याचे कपडे भांडे इतर त्यांचे सर्व काम मावशी करत असे... त्याऐवज मध्ये तिचे तिकडे राहणे,खाणे व एका पुरुषाची सोबत व साथ तिला मिळत होती...आणि ती सुद्धा काय करेल? मावशीचे वय ४० उलटून गेले होते या वयात एकटी बाई काय करेन?...तिच्या ह्या निर्णयाबद्दल सर्व घरातील म्हणजे तिचे भाऊ म्हणजेच माझे दोन मामा हे नाराजच होते, पण तिच्या मुली मात्र खुश होत्या आपल्या आईचे कष्ट त्यांना बघवत नव्हते आईचे चांगले होत असेल तर त्यांना ही आनंदच होत असे.

आईने मला समजावले की, "बाळा, तू तर समजदार आहेस! मावशी स्वतःएका परपुरूषासोबत राहत आहे कशे बसे आपले राहिलेले जीवन जगत आहे. मावशी तर आपलीच आहे तिला काहीही तक्रार नाही तुझ्या तेथे राहण्याबाबत पण मलाच तिला आजुन तुझे ओझे तिच्या मागे नाही लोटायचे आहे"...त्यासाठी मी तिलाच विचारलं "राखी तूच सुचव आता काय केले पाहिजे माझ्या राजच्या राहण्याच्या सोय साठी"... मी तिला सांगितले.. "की तुझ्या नजरेत कुठले कमी खर्चात भाड्याने घर आणि एखादी खानावळ असेल तर बघ... त्यावर मावशी म्हणाली "भाड्याचे घर म्हटलें तर एक अजून आणखी खर्च आलाच! आणि खानावळ मध्ये थोडी आपल्या घरच्या सारखे जेवण भेटते... आपल्या पासून त्याला लांब ठेवून त्याचे हे असे हाल आपल्याला नाय बघवणार ग शीला"... शिला हे माझ्या आईचे नांव. मावशीच्या अशाप्रकारे बोलण्या मागची काळजी मला तिच्या शब्दातून स्पश्ट दिसत होती... जी ती माझ्यासाठी घेत होती.

आई सांगत होती की, "बोलता बोलता मी मावशीला सहज च तिची लहान मुलगी सरला बद्दल विचारले कशी आहे ती"? कुठे असते... ती सध्या?... त्यावर मावशीने सांगितलं की, "तिची परिस्थिती ही तिच्या आई सारखीच बेताची होती... दोघी माय लेकीनला जणू काही कुणाची वाईट नजरच लागली असावी सरला चे ही लग्न फार कमी वयात झाले होते,आणि लग्न झाल्याच्या नंतर तिला समजले की तिचा नवरा हा एक दारुडा होता..त्याला फक्त नशा पाहिजे असायची". तो दिवस रात्र फक्त दारू पित असत... आणि रात्री सरला ला त्रास देत असत... सासरा ही त्याच्या मुलाच्या टेंशन मुळे व त्याच्या दारूच्या व्यसनामुळे मरण पावला होता. तिला सासू होती... ती पण जास्त ह्या नवरा बायकोमध्ये राहत नसे... ती आपल्या लहान मुलाच्या संसारात गोडीने त्याच्या परिवारासोबत राहत असे.

आपल्या नवऱ्याच्या भीतीने व त्याच्या नेहमीच्या रोजच्या त्रासाने.. सरला एक दिवशी नवऱ्याचे घर सोडून पळून एकटी एका गावात राहत होती... व शेतात मोलमजुरी करत आपले जीवनव्यापन करत असे... पण शेतातील काम पण नेहमी भेटत नसत त्यामुळे तिची आई तिला खरचापण्यात मदत करत असे... ३वर्श होत आलेत ती एकटीच राहत आहे... तिच्या नवऱ्याने ही तिला कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही व तिच्या सासूने ही कधी विचारपूस केली नाही मावशीकडे.

सरलाची अशी परिस्थिती बघता मावशी ने विचार केला की जर राज आणि सरला सोबत राहण्यासाठी तयार होत असतील.. तर दोघांची ही समस्या काही काळासाठी दूर होऊ शकते... राजला नाशिक मध्ये कुठे ना कुठे राहण्यासाठी घर ये पाहिजेच होते व त्याच्या जेवणाची सोय पण त्याला करावी लागणारच होती... त्याऐवजी तो सरला सोबत तिच्या खोलीत राहील व फक्त दोघांचे जेवण सरला करूच शकते... सरला ही त्या गावात इतक्या वर्षापासून एकटीच राहत होती.. तिला ही राजच्या सोबत राहण्याने मन लागून राहील तिला ही कोणीतरी बोलाय चालयला साथी भेटेल... आणि सरला ज्या गावी राहत होती त्या गावाकडून राज चे ऑफिस जवळच होते. त्या गावापासून तो प्रवास अंदाजे १ते1:३० तासाचा होता...दोघे बहीण भाऊ पण खूप वर्षांनी भेटतील राज साधारण दहा ते बारा वर्षाचा होता.. तेव्हा सरला पहील्यांदा मुंबईच्या घरी आली होती.. ती पण तेव्हा अठरा-एकोणीस वर्षाची असेल, तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते. तीच त्यांची पहिली आणि शेवटची भेट होती, पण त्यानंतर सरला कधी मुंबईला आलीच नाही. त्यावर आता त्यांची भेट होत असेल तर, दोघां बहिण भावाचे नाते अजून घट्ट होईल... आणि राज कधी येवढ्या कालावधी साठी कोणत्या पाहुण्या मंडळी किंवा नातेवाईकांकडे राहिला नव्हता,त्याला ही हा एक नवीन अनुभव असेल.

आता प्रश्न हा आहे की दोघांना काय सांगून समजावयाचे? कसे तयार करायचे?...कारण, फायदा तर त्यामध्ये दोघांचा आहे. आईने मला मावशिसोबतचे फोन वर काय बोलणें झाले हे संपूर्ण सांगितले आणि मला समजवले की "राज तू सरला ताई बरोबर तिच्या गावी रहायला जा!...त्यावर मी आईला विचारलं "ठीक आहे जरी मी तयार असलो तरी सरला ताई तयार होईल काय मला सोबत राहून देण्यासाठी?" आई म्हणाली.. "अरे, बाळा तुझी मावशी, सरला ला सर्व काही सांगणार आहे समजावून. त्यानंतरच तू तिथे जा तुझी मावशी उद्या फोन करून सांगणार आहे आपल्याला, जो काही निर्णय होईल तो"... त्याप्रमाणे आमचे हे सर्व डिस्कशन झाल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. मी माझ्या अंथरुणात हाच विचार करत होतो की उद्या काय निर्णय असेल सरला ताईचा, तिला समजेल काय माझी परिस्थिती... दुसऱ्या दिवशी मी नेहमी प्रमाणे कामावर गेलो.. मला सीनिअर सरांनी ही विचारले,"काय झाले राज",तुझे ठरले काय कुठे राहणार आहेस ते?

मी त्यांना उत्तर दिले, "सर फॅमिलीशी पूर्ण चर्चा झाली आहे. त्यांचा निर्णय आज होणार आहे"... संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर मी आई दिसताच तिला विचारलं "काय झाले आई? मावशीचा फोन आला होता काय??"... त्यावर ती म्हणाली "होय राज फोन आला होता,तुझ्या मावशीने सरला ताईला सर्व काही समजावले ती तयार आहे. मावशी बोलत होती "राज नाशिक मध्ये काम करणार आहे आणि त्याला तुझ्या सोबत राहावे लागणार"...हे ऐकुन सरला ताई फार खुश झाली कारण की खूप वर्षानंतर ती तिच्या भावाला भेटणार होती.. आणि सांगत होती की तिला राजला तिच्या सोबत राहू देण्यात काही हि अडचण नाही.

तिला ही कुठे ना कुठे तुझी काळजी आहे रे राज!..आणि सरला ताई ने तिचा फोन नंबर ही दिला आहे जेव्हा तू गावा जवळ जाशील तर तिला फोन करून कळव त्यानुसार ती कुठे ही गावातल्या परिसरात असेल तर ती तुला घेण्यासाठी गावाच्या फाट्यावर येईल... कारण की तिनी ही तुला फार वर्षाआधी बघितले आहे ती तुला सहज ओळखू नाही शकणार!.. आणि तू पण तिला लहानपनी पाहिले आहेस.. असे बोलता बोलता आईने मला कागदा वर लिहिलेला सरला ताईचा नंबर दिला. मी तो पाकिटात ठेवून दिला आणि आईला म्हणालो "आई मी नंतर ताईशी बोलनं करून घेतो "...असे बोलत मी बेड वर जाऊन बसलो.

मी नेहमी सारखे जेवून झाल्यानंतर बाहेर फेरफटका मारायला निघालो.. आणि त्या स्कायब्रिज वर जाउन थांबलो... आणि विचार करू लागलो.. की मी एवढ्या जास्त कालावधी साठी गावी रहीलोच नव्हतो पण माझ्या कामासाठी मला राहावे लागणार होते... मी विचार केला की... त्या गावी दुसरा कोणी आसरा असा मला नव्हता... ताईला ही नेहमी चे काम भेटत नाही की तिचे जीवन व्यापण करेल तिला ही माझी मदत होईल...आणि मला निवारा म्हणजे, एका आसऱ्याची गरज होती... दोघांना मदत होईल त्यामूळे मी तेथे ताई सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी मी ताई कडे राहण्यासाठी जाणार होतो... ह्या कल्पनेने एक वेगळीच भीती आणि विचार माझ्या मनात निर्माण झाला... भीती यामुळे की ताई मला समजून घेईल का? एखाद्या बहिणी प्रमाणे माझ्या सोबत व्यवहार करेल का? की एखाद्या मावस भावा प्रमाणे माझ्याशी वागेल. तिची काय प्रतिक्रिया असेल मी तिथे राहण्याबाबत, ह्या विचाराने माझे मन गोंधळून गेले होते.एखादा नवीन अनुभव हा माझ्या साठी होता.मी लगेच ताई ला फोन करायचे ठरवले आणि ताई ला फोन केला... ४ ते ५ रिंग नंतर ताईने फोन उचलला.

मी... हॅलो सरला ताई.

ताई...हा कोंन?

मी...ताई मी राज आहे.

ताई... हा बोल राज कसा आहेस?

मी... "मी अगदी मजेत ताई,तू कशी आहेस" मी तिला विचारले.

ताई...मी पण बरी आहे राज खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला मी,तू खूप लहान होतास जेव्हा मी तुला पाहिले होते.

मी..हो ताई महिते मला.. पण,आता मोठा झालो आहे मी.

मी...ताई मावशीने तुला सांगितले काय काही माझ्या नोकरीच्या ट्रान्स्फर बद्दल.

ताई...हो राज मला सर्व काही सांगितले आहे आईने,मला माहित आहे तू येणार आहेस इकडे.

मी... हो ताई त्यामुळेच आधी तुझ्याशी बोलणं करून घेतले मी. ''मला जरा वाटले की बोलले पाहिजे..

ताई....मला माहितेय राज तू कधी येवढ्या कालावधी साठी कुठे राहिला नाहीस तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस... बिंदास माझ्या इथे रहायचे कसलाही संकोच मनात बाळगायचा नाही... अगदी मनमोकळे पणाने मला विचारायचं आणि कोणतीही गोष्ट हवेय ते तुला मागायची माझ्याकडे...

" मी...."हो ताई मी उद्या सकाळीच निघणार आहे यायला तुझ्याकडे सकाळी ७ ची ट्रेन आहे माझी दादर वरून जेमतेम सकाळच्या ११ ला मी तुमच्या गावातील त्या फाट्यावर येईल"...तेव्हा तू ये ताई मला घेण्यासाठी... मी ठेवतो ताई फोन असे बोलून कॉल एंड केला...आणि स्कायब्रिज वरून उतरत घरी जाण्याच्या दिशेने निघालो...

रात्री घरी गेल्यावर आई ने मला विचारले.. "काय रे ताई ला फोन केला होतास काय तू?"...मी,"हो आई केलेला फोन,झाले ताइशी बोलणें...ताईला सांगितले मी उद्या येनार आहे तुझ्या गावी... ताई पण आनंदातच होती ह्या गोष्टीमुळे.

आई.. "हो असणारच ना किती वर्षानंतर ताई बोलून हाक मारनारा असा भाऊ तिला भेटायला येणार होता"...

मी... "हो आई"...

आई..."बेटा राज उद्या तू गावा कडे जाणार आहेस ताईची काळजी जे घे तिकडे आम्ही नसणार आहोत तुझी काळजी घ्यायला तुम्हाला दोघांनाच एकमेकांसोबत रहायचे आहे",तरी तुझी मावशी बोलत होती की,ती अधून मधून जेव्हा तिला वेळ मिळेल आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा ती तुमच्याकडे येईल आणि एखादी रात्र राहील... त्यामुळे मला ही थोडा आधार वाटला...आम्ही नाही तर मावशी तर आहे तुमच्या दोघांवर लक्ष देण्यासाठी...आम्ही ही इथे... निश्चिंत राहू.

मी.."हो आई मावशी आपल्याला किती मदत करत आहे अश्या परिस्थीती मधे."

आई..."हो राज..जा आता झोपून घे उद्या तुला लवकर निघायचं आहे"...

"तुझी बॅग मी पॅक केली आहे तरी तुला एकदा चेक कराविशी वाटली तर करून घे कारण उद्या सकाळी तुझी गडबड व्हायला नको" असे बोलत आई पण झोपायला गेली.मी पण माझी कपड्यांची बॅग चेक केली सर्व काही बरोबर होते आणि माझे इतर सामान चेक केले व माझे कामासाठी लागणारे टूल्स ही मी माझ्या पाठीवरच्या बॅगेत ठेवून दिले. उद्या सकाळच्या प्रवासासाठी मी पूर्णपणे तयार होतो...मी पण जाऊन माझा फोन चार्ज ला लाऊन झोपून घेतले.

आज प्रवासाचा दिवस होता,ह्या उत्साहाने मी झोपेतून लवकरच उठलो होतो...प्रवास हा माझ्यासाठी नेहमी आवडीचा विषय असे... लहानपणी सुद्धा, मामाच्या गावी जायचे ठरले व ईतर कुणी पाहुणे मंडळीकडे जाण्यासाठी मी नेहमीच तयार असे. सकाळच्या पाच च्या दरम्यान मला जाग आली,मी विचार केला... सात ची गाडी आहे... मला लवकरच आवरले पाहिजे...एक वेगळाच उत्साह माझ्या मनात होता,तो मी ही ओळखू शकलो नाही.कदाचित प्रवासाचा किंवा नवीन शहरात काम करण्याचा...मी जमेल तेवढे लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होतो... आई ही झोपेतून आज लवकर उठली होती... तिने ही मला मदत केली... माझ्यासाठी नाश्ता बनवला... माझे टिफीन तयार करून दिले... ईतर प्रवासात लागणाऱ्या वस्तू बॅगेत पॅक करून दिल्या. जाता-जाता आईने मला काही गोष्टी समजावून सांगितल्या,"राज... ताईला त्रास देऊ नकोस! ताईची काळजी घे!" मी पण आईला जाताना प्रॉमिस केले,"आई मी माझी आणि सरला ताईची काळजी घेईल. तू निश्चिंत राह!"

गाडीला स्टेशनवरून सुटायला अजून १५ मिनिटे बाकी होती, मी १०-१५ मिनिटे अगोदरच स्टेशनवर येऊन थांबलो होतो... १० मिनीटाने गाडी आली... मी गाडी मध्ये शिरलो आणि माझी सिट नंबर शोधत-शोधत,पुढे-पुढे चालत होतो... माझी सिट न. असलेली जागा मला मिळाली... माझी बॅग खिडकी जवळच्या हुकला अडकवून मी निवांत बसलो...आणि गाडी सुरू व्हायची वाट बघू लागलो... विचार केला ताई आणि आईशी बोलणं करून घेतो,आणि सांगतो त्यांना मला गाडी मिळाली असे...आईला फोन करत असतानाच गाडी सुरू झाली. "आई मला गाडी मिळाली... मी बसलो आणि प्रवास ही सुरूच झाला,आता जेव्हा गाडी स्टॉपवर थांबेल तेव्हा तुला मी कॉल करेन" असे बोलून मी फोन ठेऊन दिला.

थोड्यावेळाने मी ताईला ही फोन करून सांगितले,"ताई मी निघालो आहे तुझ्याकडे यायला"... "हो राज! सांभाळून ये... गाडीतून उतरल्यावर ही फोन कर आणि फाट्यावर पोहोचण्याच्या १५ मिनिटा अगोदर ही फोन कर, त्यानुसार मग:मी येईल तुला घ्यायला"...ताई आनंदी स्वरात म्हणाली..."हो ताई मी करतो फोन" असे बोलून मी फोन ठेवून दिला आणि प्रवासाचा आनंद घेऊ लागलो... मुंबई आणि नाशिकच्या मध्ये ट्रेन ने जाताना कसारा घाट वाटे मध्ये लागतो... ट्रेन नुकतीच त्या घाटावरून जात होती... नयन रम्य असे दृश्य मला पाहायला मिळत होते...मी पहिल्यांदा हा घाट पाहत होतो... प्रवासात डोळा कधी लागला, हे मला कळलेच नाही. मग, जेव्हा मला जाग आली,तेव्हा एक तासानंतर नाशिक स्टॉप आले मी माझ्या दोन्ही बॅगा घेतल्या... ट्रेन मधून उतरलो... स्टेशनच्या बाहेर येताच,खूप रिक्षाचालक हे प्रवाश्यांना विचारत होते,"कुठे जाणार?",चला बसा" असे बोलून त्यांना आपल्या रिक्षामधे बसवत असत.

एका रिक्षाचालकाने मला ही विचारले," कुठे जाणार भाऊ". मी त्यांना गावाचे नाव सांगितले आणि त्यांना भाडे विचारले," फक्त १०० रू. पर सीट..." असे म्हणत त्याने माझी एक बॅग उचलली आणि मागे रिक्षात ठेवली आणि मला बसवले. रिक्षात अगोदरच दोन प्रवासी बसले होते.त्या प्रवाशांशी नॉर्मली बोलता-बोलता, मला आठवले की ताईला सांगितलं पाहिजे, मी पोहचेल आता असे...मी ताईला फोन केला..."ताई मी पोहचेल आता २० मिनिटात फाट्यावर,ये तू तिकडे". असे बोलून मी फोन ठेवला...त्या रिक्षाचालकाने तासाभरात मला ताईच्या गावातील त्या फाट्यावर सोडले.

ताई माझ्या आधीच तिकडे येऊन थांबली होती...एका झाडाच्या आडोशाला एक स्त्री उभी होती... मी अंदाज बांधला ही ताईच असावी कारण, तिची नजर गावाकडील येणाऱ्या रिक्षाचालकांकडेच होती... मी लांबूनच ताईला पाहिले होते... हीच स्त्री ताई आहे, ह्याची खात्री करण्यासाठी मी ताईला पहिल्यांदा न भेटता लांबूनच फोन केला...त्याच स्त्रीने फोन उचलला... मी स्वतःलाच म्हणालो,"अरे तुझा अंदाजा बरोबर होता."

जसा ताई ने माझा फोन उचलला,

"ताई मी पोहचलो आहे फाट्यावर "असे म्हणत,तिला न बघितल्या सारखे केले,आणि लांबूनच तिचे निरीक्षण करत पुढे-पुढे तिच्या दिशेला चालत-चालत फोन वर बोलत होतो...

ताई...."कुठे आहेस राज तू? मला दिसत तर नाहीस तू?" ताई गोंधळल्या स्वरात म्हणाली.

मी.."ताई थांब तिकडेच,मी बघितले आहे तुला" असे म्हणत मी तिच्या पाठून जाऊन तिला हाक मारली..."ताई"...

तिने पाठी वळून माझ्याकडे पाहिले...

"काय रे, कसा आहेस?

बाप रे,फार मोठा झालास तू!

आई बाबा कशे आहेत?"माझी सर्व विचारपूस करू लागली... तिला पाहताच माझ्या मनात तिच्या सौंदर्याचा विचार येऊ लागला...

माझ्यासोबत बोलतानाचे तिचे होंठ, तिचे डोळे,तिचे गाल त्यांची हालचाल मला फार लुभावत होती...

सरला ताई चे वय. ३० च्या आसपास असावे... कारण की ती माझ्या पेक्षा फक्त चार ते पाच वर्षाने मोठी होती.. मी तिला खूप वर्षानंतर पाहिले होते लहानपणी मी ताईला आमच्या मुंबईच्या घरी बघितले होते जेव्हा ती पहिल्यांदा मुंबईला आली होती...

पण पंधरा वर्षा अगोदर मी तिला पाहिले होते तेव्हा मी दहा ते बारा वर्षाचा होतो.पण आज मी तिला ज्या नजरेने बघत होतो व न्याहाळत होतो ती नजर एका जवान पुरुषाची होती...तिला पाहताच मी थक्क झालो तिने एक साधीच पण छान अशी लाईट ब्ल्यू कलर ची साडी नेसली होती व त्याखाली तिने रेड कलर चा कॉटन ब्लेंड ब्लाऊस घातला होता त्याचे स्लीवस मात्र जरा शॉर्टच होते त्यामुळे तिचे दंड हे अर्धे उघडेच होते...मी माझा चेहरा जरा पाठच्या दिशेला वळवला आणि हसत स्वतःला म्हणू लागलो.. ''राज,यार तू तर खूप लकी आहेस अश्या सुंदर स्त्री कडे तुला ऱ्हायचे होते..." तिचा चेहरा हा कोणत्याही पुरुषाची नजर वेधून घेणारा असा होता.. गोरा रंग मिडीयम शरीर वृष्टी तिची फिगर अगदी ३५,३४,३७ ची असेल... तिला पहिल्यांदा पाहताच माझे लक्ष तीच्या उभारकडे गेले होते ते उभार बघताच मी त्यांचा दिवाना झालो होतो.... तिची कंबर ही एकदम सडपातळ होती गावात राहून ही तिने स्वतःला खूप मेन्टेन केले होते...माझ्या समोर ती जेव्हा आलि तीचा पदर तिनी अश्या पद्धतीने तिच्या ब्लाऊस मधील उभरांभोवती नेसला होता की तिच्या पदराखाली तिचा उजवा हातालगतचा उभार तर झाकला होता पण डाव्या हाता शेजारील उभार हा अर्धा दिसतच होतो...टाईट अश्या ब्लाऊस मध्ये तो अर्धा उभार आकर्षक दिसत होता.

तिने साडी अगदी चापून चुपून नेसली होती

तिचा ब्लाऊज व तिच्या कमरे खालचा साडीचा भाग यामधील अंतर जेमतेम अर्ध्या फुटाचे उघडेच होते... त्यामुळे तिचे खोलगट पोट मला स्पष्ट दिसत होते...त्या खाली माझी नजर जाताच तीच्या पायातील सँडल मला दिसले गोल्डन कलर चे जरा,मॉडर्न टाइपचे वाटत होते ते... हलके से हाई हिल्स चे ते होते... त्यामुळं ती जरा उंचच वाटत होती.

तिला पाहून मला एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस निधी ची छवि डोळ्यासमोर आली.केस तिने बांधून ठेवले होते तरी सुद्धा तिच्या खांद्यापर्यंत केस दिसतील अशा पद्धतीचे स्टाईल तिने केले होते. तीच्या कपाळाला तिची लहानशी टिकली तिला शोभून दिसत होती... तिला पाहता मला विचार पडला की फक्त मला रिसिव्ह करण्यासाठी ताई एवढी नटून खटून का आली असावी???,

ह्याचे कारण मला थोड्या फार दिवसांनी समजणार होते. माझ्या कडे पाठ करत ती चालत असताना तिच्या बोलण्याकडे माझे कमी लक्ष होते पण तिच्या उठावदार दिसणाऱ्या तिच्या नितंबावर माझे लक्ष होते आणि ती चालत असताना मी मुद्दाम तिला पाठून न्याहाळण्यासाठी दोन पाऊल तिच्या पाठीच चालत असे.

तिने माझी कपड्यांची बॅग माझ्याकडून माझा नकार असताना ही खेचून घेतली आणि पुढे पुढे जलद गती ने चालू लागली. मी ताईला विचारले ताई येवढया स्पीडने तू का चालत आहेस त्यावर ती म्हणाली...''अरे,राज तू प्रवासात दमला असशील ना... येवढ्या उन्हात तू त्या रिक्षा मध्ये स्टेशन पासुन ह्या फाट्याजवळ आलास थकला असशील ना; लवकर आपण घरी गेलो तर आराम भेटेल तुला,त्यामुळं मी फास्ट चालत आहे" अश्या गावच्या टोन मध्ये ताई म्हणाली... ताईच्या जलदगतीने चालण्याने ताईचे नितंब ही फार जोरजोरात हालत होते... ते पाहून माझे लक्ष सारखे त्यांच्या कडेच जात होते... पण मी स्वतःला भानावर आणले व ताईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागलो... आणि उत्साहामध्ये विचार करू लागलो...आता ताईसोबतच रहायचे आहे खुप संधी मिळतील ताईला न्याहाळायच्या.

12