Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.
You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.
Click hereआपल्या तंबूत गवताचा वापर करून केलेल्या बिछान्यावर रेलून माझुली आदिवासींचा सरदार कपड्यांविना बसलेला होता. त्याच्या डाव्या हाताशी असणारी एक तरुणी त्याच्या मानेचं, खांद्याचं चुंबन घेत होती तर पुढ्यात दोन पायांच्या मध्ये एक तुलनेने वयस्कर बाई माझुली सरदाराचं लिंग चोखत होती.
"बघ हिच्याकडे नीट." आपलं चुंबन घेणाऱ्या तरुणीला सरदार म्हणाला, "तुझी आई कसं चोखते, पुरुषाला कसं खुश करते ते शिकून घ्यायला हवं तुला." त्याच्या या वाक्यावर लिंग चोखणाऱ्या बाईने, चोखता चोखताच माझुली सरदाराकडे प्रेमाने बघितलं. त्याने केलेलं तिच्या कौशल्याचं कौतुक तिला आवडलं होतं. आपल्या लांब दाढीवरून हात फिरवत त्यानेही तिच्याकडे प्रेमाने बघितलं. माझुली आदिवासींची त्वचा सावळी आणि केस काळेभोर असत. पण या दोघी स्त्रिया माझुली वाटत नव्हत्या. त्या गोऱ्या होत्या आणि केसही भुरे होते. वयाने मोठी असणारी बाई साधारणपणे चाळीशीची असावी तर तिची मुलगी साधारणपणे विशीतली. दोघींचे केस लांबसडक होते.
सरदाराने आता तरुणीला खुण केली. त्याबरोबर ती तरुणी उठून आता आपल्या आईच्या शेजारी बसली. आईने तोंडातून सरदाराचं लिंग बाहेर काढलं आणि हलकेच तरुणीच्या डोक्याला धरून ते तिच्या तोंडात सारलं.
"आह्ह!" सरदार उद्गारला. बसलेली तरुणी एका लयीत आता ते लिंग चोखू लागली होती. तिची आई अधून मधून तिला सूचना करत होती. सरदार अगदी परमोच्च सुखाच्या जवळ पोचला होता तोच बाहेर मोठा गलका ऐकू आला. आणि एक सेवक धावत पळत तंबूत आला.
"काय आहे?" सरदाराने रागाने विचारलं. त्याला आत्ताच्या क्षणी सेवकाने तिथे येणं बिलकुल आवडलं नव्हतं.
"सरदार, कातुआने सूर्यवंशी माणसाला बंदी आणला आहे." कातुआचं नाव ऐकताच सरदार सावध झाला. कातुआ म्हणजे त्याचा लहान भाऊ. पण सरदाराच्या पदावर डोळा ठेवून असणारा. गेल्या काही महिन्यांपासून किमान दहा वेळा त्याने सूर्यवंशी व्यक्तींना बंदी बनवून आणलं होतं. जकात वसूल करणं वेगळं आणि ठार मारणं वेगळं. सामान्य माणसांना, व्यापाऱ्यांना ठर मारल्यामुळे जंगलाच्या सीमेवर माझुलींवरही सूर्यवंशी सैनिक हल्ले करू लागले होते. काही आठवड्यांपूर्वीच दोन माझुली बायका जंगलाजवळच्या एका गावातल्या सैनिकांनी पळवून नेल्या होत्या. ही अशी मारकाट, लुटालूट चालू ठेवणं योग्य नव्हतं. पण कातुआला कोण सांगणार? हळूहळू अनेक माझुली तरुण त्याच्या कच्छपी लागले होते. 'सूर्यवंशी आपले शत्रू आहेत आणि त्यांना कापून संपवून सगळीकडे आपलं राज्य आणायचं आहे' असं कातुआ बोलू लागला होता. आणि हे सत्यात आणायचं तर आत्ताच्या सरदारात दम नाही ही कुजबूज देखील सुरु झाली होती. आणि म्हणून कातुआचा विषय निघाल्यावर सरदार चिंताक्रांत झाला. त्याचं ताठलेलं लिंग ढिलं पडलं. ते बघून चोखणारी तरुणी कावरीबावरी झाली. तिला वाटलं तिनेच काहीतरी चूक केली.
"नाही पोरी, तुझी चूक नाही.", सरदाराने तरुणीच्या मनातलं ओळखलं आणि म्हणाला, "तुझी तयारी चांगली चालू आहे." तिचं कौतुक करून मग त्याने दोघी आई-मुलीला जायची आज्ञा केली.
"चला, बघूया कातुआचा बंदी." आलेल्या सेवकाला उद्देशून म्हणत सरदार जागेवरून उठला आणि त्याने वाघाचं कातडं कमरेला गुंडाळून घेतलं. आपलं रेशमी उपरणं घेतलं. डोक्यावर रानरेड्याच्या शिंगांचा केलेला मुकुट घातला आणि हातात भाला घेऊन तो तंबूबाहेर आला.
"सरदार!" कातुआ बंदीला घेऊन पुढे आला, "सूर्यवंशी. जकात द्यायला नकार दिला याने. तलवारबाजी करत माझ्या दोन सहकाऱ्यांना जखमीही केलं. आज याचा खिमा बनवून आपल्यासाठी खास जेवण करावं याची आज्ञा द्यावी." कातुआच्या बोलण्यावर बांधलेल्या अवस्थेतला विश्वभूषण घाबरला.
"कातुआ, असं आपण काहीच करणार नाही."
"का सरदार?" कातुआला जणू सरदाराचं उत्तर माहितच होतं, "सूर्यवंशीचं काय करायचं आपण?"
"कातुआ, जकात घेऊन सोडून द्या याला. तेवढं पुरेसं आहे."
" सूर्यवंशी लोकांबद्दल तुम्हाला एवढा पुळका का आहे तुम्हाला?" कातुआ रागाने म्हणाला, "त्या गोऱ्या चामडीच्या आई-मुलीमुळे तुम्ही माझुली लोकांच्या भल्याचा विचार करणार नाही?"
"कातुआ!" सरदार रागाने ओरडला.
काही महिन्यांपूर्वी शिकारीला गेलं असताना जवळच्या गावच्या वाट चुकलेल्या सूर्यवंशी जातीची एक विधवा बाई आणि तिची तरुण मुलगी अशा जंगलात सापडल्या. सरदाराने त्यांना सन्मानाने सुरक्षितपणे गावात पोहचवलं. विधवा बाईचा भाऊ गावचा मुखियाही होता. त्याने आपल्या या तरुण भाचीचं लग्न सरदाराशी ठरवलं. पण मुलीला माझुलींच्या तावडीत देणार नाही आणि जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर माझ्याशी पण करावं लागेल असा पवित्रा त्या विधवा आईने घेतला. मग आई-मुलगी दोघींचं लग्न सरदाराशी लावून दिलं दिलं. या लग्नामुळे जंगलाच्या सीमेवरच्या एका गावाशी माझुलींचा शांतीचा तहच झाला एक प्रकारे. पण या लग्नानंतर सरदार सातत्याने या दोघींना तंबूत बोलवून संभोगसुख अनुभवत असे. नेमकं त्याचाच अप्रत्यक्ष उल्लेख कातुआने केल्यामुळे सरदार संतापला.
"तोंडाला आवर घाल तुझ्या" सरदार कातुआवर ओरडले. ज्यांच्याबद्दल बोलतोयस त्या आता वाहिनी आहेत तुझ्या. माझुलींच्या नवीन सरदारणी आहेत."
"तुमच्या बायका नाहीतर रखेल असतील त्या. पण माझुलींची सरदारणी ही माझुलीच असली पाहिजे." कातुआ म्हणाला.
"कातुआ तू तुझ्या मर्यादा सोडतोयस. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा." सरदार संतापाने म्हणाला. सरदाराच्या एका इशाऱ्यावर कातुआचं मुंडकं छाटायला इतर माझुली सैनिक तयारीत होते. आता माघार घेणंच योग्य हे कातुआने ओळखलं.
"माझ्या बंदीवानाचं काय?" कातुआने गुरगुरत विचारलं.
"तुझा नाही, माझुलींचा बंदिवान आहे तो." सरदार करड्या आवाजात म्हणाला. आणि मग आपल्या एका सहकाऱ्याकडे बघत त्याने आदेश, "बंदिवानाला खाऊपिऊ घाला. आणि मग एका तंबूत बांधून ठेवा. त्याचं काय करायचं ते उद्या सकाळी ठरवू."
सगळे जमलेले माझुली आपापल्या कामांना निघून गेले. विश्वभूषणला बांधून एका तंबूत ठेवण्यात आलं आणि त्या शेजारीच असणाऱ्या आपल्या आपल्या तंबूत सरदार परतला.
रात्रीची वेळ होती, पावसाला सुरुवात झाली होती. अर्धवट झोपेत असतानाच विश्वभूषणला त्याच्या तंबूत काहीतरी हालचाल जाणवली. त्याचे हात पाय बांधलेले होते. त्याने मान वळवून बघितलं. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात तीन स्त्रिया तंबूत आलेल्या दिसल्या.
"ताशी आणि साशी!" विश्वभूषणने दोघींना ओळखलं.
"श्श्श... आवाज नको करूस." ताशी पुढे झाली आणि तिने त्याचं चुंबन घेतलं, "आम्ही तुला सोडवायला आलोय." असं म्हणत तिने झटपट त्याचे हात सोडवायला घेतले.
"तुम्ही मला सोडलंत हे कोणाला समजलं तर?"
"तर काय? काही नाही होणार."
"का?"
"कारण आम्ही सरदाराच्याच मुली आहोत. आम्हाला कोणी काही करणार नाही." साशीने डोळे मिचकावत सांगितलं.
"गप्पा नका मारू. पाय मोकळे करा याचे." हलक्या आवाजात ताशीने सांगितलं.
"ही कोण?" असं नजरेनेच विश्वभूषणने ताशीला विचारलं. ताशी हसली.
"ही आमची तिसरी बहिण, राशी." राशीने दोरीची गाठ सोडवतानाच वर बघितलं. पावसामुळे ओल्या त्वचेवर दिव्याचा उजेड पडून त्वचा चकाकत होती. तिचे ओले केस तिने एका बाजूने पुढे घेतले होते. तिचा सावळा रंग कमालीचा आकर्षक दिसत होता.
"तुमचे उपकार मी विसरूच शकत नाही." हातपाय मोकळे झाल्यावर विश्वभूषण म्हणाला, "मी जर माझा जीव वाचवल्याची बक्षिसी तुम्हाला दिली नाही तर वनदेव नाराज होईल." ताशी-राशी जंगलात जे म्हणाल्या होत्या तेच चावटपणे म्हणत विश्वभूषणने तिघींकडे बघितलं. त्यांची आपापसांत नजरानजर झाली आणि मग एका झटक्यातच जणू साशी-ताशी त्याच्यावर तुटून पडल्या. सगळ्यात लहान साशीने विश्वभूषणचं धोतर सोडून त्याचं लिंग आवेगाने चोखायला सुरुवात केली होती. तो आणि सगळ्यात मोठी ताशी चुंबन घेत होते. तो तिचे स्तन कुस्करत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष राशीकडे गेलं. ती अंग चोरून संकोचाने उभी होती. वारंवार तिची नजर त्याच्या लिंगाकडे, त्याच्या त्या पिळदार शरीराकडे जात होती.
"आमची ही बहिण जरा संकोची आहे... राशी, ये!" ताशीने हात पुढे केला. तिचा हात हातात घेऊन राशी पुढे झाली. गुडघ्यावर बसून वाकून तिने विश्वभूषणच्या ओठांवर ओठ टेकवले. तिचं अंग थरारलं. विश्वभूषणने जेव्हा आपली जीभ तिच्या तोंडात सारली तेव्हा तर ती अधिकच उत्तेजित झाली. तिची योनी चांगलीच ओली झाली. साशीने आपल्या तोंडातून विश्वभूषणचं लिंग बाहेर काढलं आणि ती आपल्या मोठ्या बहिणीच्या, राशीच्या मांड्यांच्या आतल्या बाजूचं चुंबन घेऊन तिला उत्तेजित करू लागली. तिच्या त्या ओठांच्या हालचालीने राशी अगदी वेडावली. त्यात त्याचं ते ताठर लालबुंद लिंग तिला खुणावत होतं जणू. तिने ते आवेगाने तोंडात घेतलं. आपल्या दोन्ही लहान बहिणींकडे ताशी प्रेमाने बघत होती. हलकेच विश्वभूषणच्या केसांतून हात फिरवत त्याचं चुंबन घेत होती.
तेवढ्यात तंबूबाहेर काहीतरी गडबड चालू आहे असं वाटलं. ताशी सावध झाली. तिने दोघी बहिणींनाही सावध केलं. तिघींनी पटापट आपल्या तलवारी हातात घेतल्या.
"हे घे" ताशीने एक तलवार विश्वभूषणच्या हातात दिली. आणि हलकेच तंबूचा पडदा किलकिला करून तिने बाहेर बघितलं. पाठोपाठ दोघी बहिणी आणि विश्वभूषण यांनीही डोकावलं. बाहेर पाऊस अजूनही पडतच होता. चार-पाच माझुली तरुण सैनिक आणि कातुआ सरदाराच्या तंबूबाहेर उभे होते. सरदाराच्या रक्षकांना ठार मारण्यात आलं होतं. काय घडतंय हे समजायला कोणा पंडिताची गरज नव्हती. कातुआ सरदाराला ठार मारायला निघाला होता. कातुआने सरदाराच्या तंबूचा पडदा बाजूला केला आणि तो आत शिरला. तिघी बहिणी आणि विश्वभूषणची नजरानजर झाली आणि चौघांनी एकाच वेळी त्या बंडखोर माझुली सैनिकांवर हल्लाबोल केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने माझुली गांगरून गेले. त्यातल्या दोघांची तर काही कळायच्या आतच खांडोळी झाली. बाकीचे दोघं चिवटपणे झुंज देऊ लागले. ताशी-राशी-साशी धाडसी असल्या तरी तलवारबाजीत या सैनिकांसारख्या तरबेज नव्हत्या. पण विश्वभूषण कुठे होता? परिस्थिती ओळखून तो सरदाराच्या तंबूत शिरला होता कातुआला थांबवायला. आत त्याला दिसलं की सरदार आणि कातुआ यांची जोरदार झटापट सुरु आहे.
घडलं असं होतं की शांतपणे झोपलेल्या सरदाराला एकदम जाग आली जेव्हा तंबूबाहेर तलवारींचे आवाज आले. त्याने डोळे उघडून बघितलं तर समोर कातुआ त्याच्यावर तलवारीचा वार करत होता. सरदाराने शिताफीने तो वार चुकवला आणि लाथ मारून कातुआला आडवा पाडला. पण आता त्यांच्यात चांगलीच झटापट सुरू झाली होती. एक क्षण आला जेव्हा निःशस्त्र सरदाराच्या छातीत कातुआ आपलं खंजीर खुपसणार तेवढ्यात चपळाई करत विश्वभूषणने कातुआचा हात वरच्या वर छाटला. बाहेरच्या बंडखोर माझुलींना ठार करून तिघी बहिणीही तोवर आतमध्ये आल्या होत्या. विश्वभूषणने अजिबात वेळ न दवडता दुसरा वार केला कातुआचं डोकंही धडावेगळं केलं. सरदार, तिघी मुली आणि विश्वभूषण यांची नजरानजर झाली. सरदाराने जणू नजरेतूनच कृतज्ञता व्यक्त केली.
"काल रात्री माझुलींच्या इतिहासात कधीही घडला नाही तो प्रसंग घडला." माझुलींचा दरबार भरला होता. एका उंच लाकडी ओंडक्यावरबसून सरदार बोलत होता. बाकी माझुली गर्दी करून उभे होते. कां देऊन आपल्या सरदाराचं बोलणं ऐकत होते, "सरदाराला एका माझुलीनेच ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने माझ्या तीनही मुली, ताशी-राशी-साशी आणि सूर्यवंशी बंदी विश्वभूषण यांनी पराक्रम दाखवत बंडखोरांना ठार केलं. विश्वभूषण नसता तर आज हा तुमचा सरदार जिवंत नसता."
सरदाराच्या बोलण्यावर आदल्या रात्रीपर्यंत विश्वभूषणकडे हेटाळणीच्या किंवा तिरस्काराच्या नजेरेने बघणारे माझुली आता आदराने बघू लागले.
"विश्वभूषण, तुझ्या या पराक्रमाचं बक्षीस तुला मिळायला हवं नाहीतर वनदेव नाराज होईल. माझ्या तीनही मुलींना तू पसंत आहेस हे उघडच आहे. आणि म्हणून तिघींचं तुझ्याशी लग्न लावण्याची मी घोषणा करतो आहे!" सरदाराने जाहीर केलं. त्याबरोबर माझुलींनी एकच गलका केला. कोणी ढोल बडवले कोणी शिंग फुंकून तुताऱ्या वाजवल्या. विश्वभूषण मात्र कावराबावरा झाला. कालपर्यंत अविवाहित विश्वभूषण राजधानीत जाऊन काम करून आपल्या बहिणी आणि आईला नेण्याची स्वप्न रंगवत होता आणि आता अचानक एक नव्हे तर तीन-तीन लग्नाच्या बायका त्याच्यापाशी आल्या.
"काळजी करू नकोस" त्याच्या मनातलं ओळखून शेजारीच उभी ताशी म्हणाली, "माझुलींमध्ये लग्न झालं म्हणजे आमच्याबरोबर राहण्याचं तुझ्यावर बंधन नाही. आजची रात्र राहिलास तरी खूप. नंतर तू तुझ्या वाटेने जाऊन शकतोस."
"खरंच?"
"हो. तशी प्रथाच आहे आमची." साशी म्हणाली.
"मग ठीक आहे."
"पण अधून मधून तरी येणार ना?" संकोची राशीच्या तोंडून हे वाक्य ऐकून तिच्या बहिणींना आश्चर्य वाटलं. पण राशीला हा सूर्यवंशी तरुण भलताच आवडला होता. त्यात त्याचं लिंग चोखत असताना ते अर्धवट ठेवून तलवारबाजी करावी लागली होती.
"अधून मधून नव्हे, बहुतेक तर मी सतत येत राहीन!" विश्वभूषणतिच्या नाजेर्त खोलवर बघत म्हणाला.
"मला न्याय द्या!" एक माझुली बाई मोठ्याने त्या दरबारात म्हणाली. सगळा गलका एकदम थांबला, "माझ्या नवऱ्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा झाली. पण मी विधवेचं जगणं का जगू?" कातुआची बायको काई होती ती. विधवेला पुन्हा लग्न करायचं तर सरदाराची परवानगी घ्यायला लागे माझुलींमध्ये.
"काई, तुझा नवरा मेला. तू पुन्हा लग्न करायला मोकळी आहेस." सरदाराने उदारपणे काईला परवानगी दिली.
"सरदार, तुम्हाला माहित्ये कातुआ कसा होता" काई म्हणाली, "तो जुलमी होता, उर्मट होता. त्याने मला कधीच प्रेम दिलं नाही. उलट दुःखंच दिली फक्त. त्या नरकातून मला या वीराने वाचवलं." तिच्या या बोलण्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. काई दुःखी नव्हती तर उलट खुश होती!
"काई, तुझ्या मनात तरी काय आहे?" सरदाराने विचारलं.
"सरदार मला या वीर पुरुषाशी लग्न करायचं आहे." काई निःसंकोचपणे म्हणाली. विश्वभूषण स्तब्ध झाला. त्याच्या समोर एक तिशीतली माझुली उभी होती. दाट काळेभोर केस तिने वर बांधले होते. तिच्या मानेचा सावळा उघडा भाग सकाळच्या उन्हात चकाकत होता. आणि सगळ्यात नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे तिचे प्रचंड मोठे स्तन.
"मला वाटतंय त्याचं ताठर लिंग तुला होकार देतंय!" सरदार हसत म्हणाला. आणि त्याबरोबर त्या खुल्या आकाशाखालच्या दरबारात सगळेच मोठ्याने हसले. काई थोडीशी लाजली. विश्वभूषणच्याही गोऱ्या चेहऱ्यावर लाली आली. एकाच दिवशी चार-चार बायका त्याला मिळाल्या होत्या. सगळ्या एक से एक आकर्षक!
लग्नाचा सोहळा काही फार मोठा नव्हता. माझुली पद्धतीची गाणी, खास रानगव्याचं कालवण खायला आणि प्यायला जंगलातल्या मोहाच्या फुलांची दारू. सोहळा झाल्यावर सगळ्यात शेवटी विश्वभूषण तंबूत शिरला आणि बघतो तर समोर त्याच्या चारही बायका नग्नावस्थेत त्याची वाट बघत उभ्या होत्या. आपले काळेभोर दाट लांब केस त्यांनी मोकळे सोडले होते. तंबूत मंद दिवे तेवत होते आणि सुगंधी तेलांचा उत्तेजित करणारा वास पसरला होता. विश्वभूषण पुढे झाला. तो कपडे काढून गवताच्या बिछान्यात बसला. आणि अर्ध्या क्षणात त्याच्यावर चौघींच्या उड्या पडल्या. ताशी-राशीने त्याचं लिंग चोखत सुरुवात केली. काईने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि सर्वात धाकटी साशी त्याच्या स्तनाग्रांना चोखू लागली. मग त्यांच्यातल्या जागा बदलत राहिल्या. कधी विश्वभूषणने काईबरोबर मागून संभोग केला कधी ताशीच्या योनीत उभ्यानेच लिंग घुसवलं. कधी राशीच्या योनीला आपल्या जिभेने आणि ओठांनी सुख दिलं तर कधी साशीच्या योनीत आतपर्यंत बोटं घालवून हलवून हलवून सुख दिलं. काईचे ते गोल मोठे स्तन कुस्करणे हा विश्वभूषणसाठी अत्यानंदाचा भाग होताच. पण हा आनंद तिघी बहिणीही घेत होत्या. तिघी बहिणी आणि त्यांची नात्याने काकू असणारी पण आता त्यांच्यातलीच असणारी काई याही एकमेकींना चोखत होत्या, चाटत होत्या, बोटं घालून सुख देत होत्या.
रात्रभर संभोग करताना विश्वभूषणने प्रत्येकीच्या योनीत वीर्य सोडलं. आणि नंतर शेवटी एकत्र त्यांच्या चेहऱ्यावरही फवारलं. एकमेकींना चाटत चोखत पाचही नग्न शरीरं दमून झोपी गेली तेव्हा जवळपास सकाळ व्हायला आली होती. रात्रभर या तंबूमधून येणाऱ्या आवाजांनी माझुलींना जागं ठेवलं होतं. माझुली परंपरेनुसार ही गोष्ट मोठी शुभ मानली जात असे!
"परत परत येत राहा..." विश्वभूषण घोड्यावर बसत असताना काई म्हणाली. सलग पंधरा दिवस आपल्या चारही बायकांसोबत यथेच्छ संभोगसुखात घालवल्यावर आता विश्वभूषण राजधानीकडे निघाला होता. अर्थातच चारही बायकांना मागे ठेवून तो जाणार होता. पण जंगलाच्या वेशीवर त्याच्या चारही बायका, सरदार, सरदाराच्या दोन्ही बायका, अनेक माझुली आदिवासी त्याला सोडायला आले होते.
"नक्कीच येणार परत! आता किती दिवस माझा जीव राजधानीत रमतोय काय माहित!" विश्वभूषण हसून म्हणाला.
"विश्वभूषण, राजधानीत जातोयस तर तिथल्या लोकांना सांग की माझुली चांगले आहेत आणि आम्हाला सूर्यवंशी लोकांशी मैत्रीच हवी आहे." माझुली सरदाराने प्रेमाने त्याचा हात हातात घेत सांगितलं.
"नक्कीच सांगेन. जेवढं प्रेम आणि सन्मान मला इथे मिळाला तेवढा कधीच कुठे मिळाला नव्हता."
"जायलाच हवं का?" सगळ्यात छोटी साशी रडतच म्हणाली. तिचा चेहरा वर करत विश्वभूषणने ओठांवर ओठ टेकवले आणि म्हणाला,
"कर्तव्य म्हणून जायला हवं. पण मी परत येणार आहे. तुझ्यासाठी..." शेजारी उभ्या तिच्या बहिणींकडे बघून त्याने वाक्य पूर्ण केलं, "राशीसाठी आणि ताशीसाठीही..."
सगळ्यांनी एकत्र घट्ट मिठी मारली. घोड्यावर बसण्याआधी कमरेची तलवार त्याने नीट सावरली तोवर एक माझुली पुढे आला आणि त्याने विश्वभूषणची कट्यार त्याला नजर केली, जी वाघाशी लढल्यावर मेलेल्या वाघाच्या मानेत राहिली होती. विश्वभूषणने त्या कट्यारीकडे बघितलं आणि प्रेमाने त्या माझुली सैनिकाला ती परत करत म्हणलं,
"या कट्यारीमुळे माझी तुमच्याशी भेट झाली. ही इथेच राहू देत. तुमच्याचकडे. हिचं योग्य स्थान हेच आहे."
अखेर मग जड अंतःकरणाने विश्वभूषणने आपल्या घोड्यावर टांग मारली आणि तो किरणप्रभा नदीच्या दिशेला आपला घोडा दौडवू लागला. आत्तापर्यंतचा प्रवास रोमांचक झाला होता. पुढे आता राजधानीपर्यंत आणि राजधानीत नेमकं काय आपल्या वाट्याला येणार याची त्याला उत्सुकता होती. बघूया काय होतंय...